राजुरा (दि. १ डिसेंबर २०२२)
मागील अवकाळी पाण्याने सोयाबीन चे पीक खराब झाल्याने शेतकरी दुखावले होते. बाजारातला सोयाबीनचा भाव पाहता पुन्हा निराशाच हाती आली आहे. बळीराजा नुकताच कोरोना काळातून सावरला आणि सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान पाहता नवीन आशेचे किरण मनहून मिर्ची चे पीक समोर आले. मिर्ची चे पीक भरघोस आल्याने बडीराजाला पुण्याने नवीन जोम आलाय. शासनाने मिर्ची पिकाकळे प्रामुख्याने लक्ष द्यावे व योग्य तो हमी भाव मोडावा अशी मागणी शेतकऱ्यानं कडून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.