Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पटवारी झिटे यांची धडक कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अवैध रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर जप्त File Image कुमारी पौर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी सावली - सावली तालुक्यातील हरांबा सा...

  • अवैध रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर जप्त
File Image

कुमारी पौर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
सावली तालुक्यातील हरांबा साजा येथील पटवारी झिटे यांनी रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सदर कार्यवाही दि. २७ एप्रिल ला पटवारी झिटे हे हरांबा येथे आल्यानंतर त्यांची ही पहिलीच कारवाई आहे.

कोरोनामुळे राज्यात जिल्हाभरात संचारबंदी व लॉकडाऊन चालु असल्यामुळें सर्व प्रशासकीय यंत्रणा कामात लागली आहे. याचाच फायदा घेत रेती तस्करांनी आपल्या गोरखधंदाला सुरुवात केली. या तस्करीबद्दल पटवारी झिटे यांना महिती लागली. त्यांनी पहाटेच्या सुमारास साखरी या गावाजवळ रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केले आहे. तर पुढील कारवाई तहसील प्रशासन करणार असल्याचे म्हंटले जात आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. एकाच महिन्यात 617 कोरोनाचे बळी!
    जिल्ह्यासाठी एप्रिल ठरला मरण काळ,
    शहरात सर्वाधिक मृत्यू
    एप्रिल महिन्यात झालेल्या 617 मृत्यू मध्ये 55 वर्षा वरील महिला तसेच पुरुषांचे प्रमाण हे अधिक आहे.
    यामध्ये 393 पुरुषांचा तर 224 महिला मृतकांचा समावेश आहे.
    जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत यवतमाळ शहरात मृत्यूचे प्रमाण हे प्रचंड असून तब्बल (दोनशे त्रेचाळीस) मृत्यू हे एकट्या यवतमाळ तालुक्यात झाले आहे.

    उत्तर द्याहटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top