गडचांदुर (दि. २१ मे २०२३) -
मे महिना सुरू असून तापमानात प्रचंड वाढ झालेली असताना गडचांदूर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वीज पुरवठा यंत्रणेत असलेले दोष निवारण करून सुरळीत करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. दिवस रात्र विजेचा पुरवठा कधीही खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तापमानात वाढ होत असतानाच वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक होळपळून निघत आहेत. (gadchandur)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.