यवतमाळ -
नेर तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यातील अनेकांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले 1977 शेतकऱ्यांनाच मदत मिळाली असून हजारो शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
सोयाबीन काढणीला आले असतानाच जोरदार पाऊस झाला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला गेला. सोयाबीन मातीमोल झाले तर कपाशीच्या पात्या गळाल्याने मोठे नुकसान झाले. नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून प्रशासनाकडे केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.