सावली -
सावली तालुक्यातील रैरवारी येथील शेतकरी अरुन नैताम हे शेतात काम करीत असताना पावसाला सुरुवात झाल्याने ते दोन बैलाना घेवुनशेतातुन घराकडे घेवुन परत येत असताना अचानक मोठा पाऊस सुरु होताच नाल्यालाला मोठा पुर येवु एक बैल नाल्यात वाहून गेल्याची घटना गुरवारला दुपारच्या सुमारास घडली असता एक बैल कसाबसा पाण्यातुन निघाला मात्र दुसरा बैल पाण्यात वाहून गेला असल्याने एन शेतीच्या हगांमात बैलाचा पाण्यात वाहून मुत्यु झाल्याने शेतकरी नैताम यांच्यावर संकट कोसळले आहेत.
बातम्या अधिक आहेत.....
बातम्या अधिक आहेत.....
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.