- प्रशासनाचे दुर्लक्ष
- नागरिकांना करावा लागतो चिखलातून प्रवास
कोरपना - हातलोनी, कुसळ - कोरपना, खैरगाव - कोरपना, कन्हाळगाव - कोरपना, कोडशी खू - पिपरी, नारंडा - पिपरी, जांभूळधरा - चोपण, शेरज् - पिपरी, सावलहिरा - येल्लापुर, कातलाबोडी - बोरगाव, कोरपना - कातला बोडी, जेवरा - तुळशी, गांधिनगर - जेवरा, कोळशी - तेजापुर, हातलोणी - घाट राई, मांगलहिरा - थीप्पा, पिपरी - झोटिंग, अंतरगाव - सांगोडा, कारवाई - सांगोडा, मांडवा - सावलहिरा, शेरज - धोपटाला, माथा - धोपटाळा, गाडेगाव - विरुर, चिंचोली - वडगाव, नांदगाव - जैतापूर, वरोडा - बाखडी, बोरगाव - हातलोनी, तांडा - कारगाव आदी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या मार्गावर चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांकडे लोकप्रतिनिधीं व प्रशासनाने लक्ष वेधून दुरावस्था दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
(या ठिकाणी अल्प दरात जाहिराती करिता संपर्क करा.)


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.