- नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर जाण्याचं टाळलं
कोरपना -
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. 25 सप्टेबर ते 1 ऑक्टोंबर पर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या जनता कर्फ्यूला कोरपन्यातील सर्व व्यापारी व वर्ग यांनी आपले दुकान बंद ठेवून जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला व नागरिकानी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला व कोरपना नगरपंचायत व कोरपना पोलीस स्टेशन यांनी जनता कर्फ्यू यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचारी ठिकठिकाणी उभे राहून आपले कार्य करीत आहे.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.