विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजरा -
यावर्षी राजरा तालुक्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली. भिस्त होती ती तूर पिकावर. सध्या तूर पीक पीक नक्कीच आधार देतील, पिवळ्या फुलांनी बहरली असून अशी खात्री असतानाच सध्या अशा ढगाळ वातावरणामुळे ढगाळी वातावरणातुळे थंडी गायब अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. झाली. या सर्व बाबी तरीसाठी त्यामळे ढगाळ वातावरणाची बाधक ठरण्याची भीती व्यक्त समीकरण धोक्याचे ठरते, असा केली जात आहे. या भीतीपोटी अनेक वेळा आलेला अनुभव शेतकरी पुन्हा एकदा धास्तावला आहे. म्हणून आभाळात ढग दिसू आहे.
लागताच भीतीचे सावट निर्माण मागील वर्षी कपाशी पिकावर बोंड झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव फुलगळ होते. त्याचप्रमाणे शेंगेवर झाल्याने शेतकऱ्यांना मोठा अळीचा प्रादुर्भाव वाढतो. आर्थिक भुर्दंड सहन करावा अशावेळी यावर नियंत्रण करणे लागला. त्यामुळे यावर्षी कठीण झाले आहे. तेव्हा कृषी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तूर विभागाने तूर पिकावर शेतकऱ्यांना पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली. अशात शेतकऱ्यांची भिस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.