- चक्री वादळामुळे तालुक्यातील अनेक फळबागांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान
- प्रशासनाने तत्काल पाहणी व पंचनामे करुन मदत जाहीर करावी शेतकऱ्यांची मागणी
सावली -
सावली तालुक्यातील काल झालेल्या चर्की वादळामुळे तालुक्यातील चकपिरंजी येथील अनिल स्वामी यांच्या १५ एकर मधील व त्याचे सोबतच अनेक शेतकऱ्यांचे पावसाच्या तडाख्याने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.
चक्रीवादळा मूळे चकपिरंजी येथील शे.वा.स सोसायटी चे अध्यक्ष अनिल स्वामी यांच्या पंधरा एकर जमिनीवरच्या आंब्यांचे ३० ते ४० हजारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे तालुकातील शेतकऱ्यांचे फळ बघायतीची प्रशासनाने पाहणी व पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.