- पाच जण जागीच ठार; 20 गंभीर जखमी
- ट्रक मध्ये होते एकूण 50 वराती
- रत्नापूर येथून लग्न आटोपून एकारा येथे परत जात होते वराती
चंद्रपूर -
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथून लग्न आटोपून एकारा येथे परत जात असलेल्या वरातीचा ट्रक चा अपघात झाला. सिंदेवाही मेंडकी मार्गावरील कचेपार येथे अपघात झाल्याने या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या ट्रक मध्ये एकूण 50 वर्हाडी बसले होते, त्यात 20 गंभीर असल्याची माहिती आहे
सिंदेवाही मेंडकी मार्गावरील कचेपार येथे हा भीषण अपघात झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की ट्रक पलटी झाल्यानंतर चाके वरती आले. यामधे सर्वजण अडकले दरम्यान चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.....
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.